नवी दिल्ली : देशात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता केंद्रातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभुमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली असल्याची मोठी घोषणा केली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल