Browsing Tag

National

रेल्वे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5…

मुंबई : सहकारनामा ऑनलाईनमुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील १६ मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल तीव्र दू:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना…
Read More...

रेल्वे अंगावरून गेल्याने रुळावर झोपलेले 14 मजूर जागीच ठार, औरंगाबादजवळील भीषण घटना

: सहकारनामा ऑनलाईनऔरंगाबाद जवळ असणाऱ्या बदनापूर कर्माड दरम्यान मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. आपल्या गावाकडे पायी निघालेल्या मजुरांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने यामध्ये 14 मजूर ठार झाले आहेत तर अन्य जखमी झाले आहेत. झाल्याचे समोर आले…
Read More...

परराज्यातून घरी निघालेल्या मजुरांसाठी सोनिया गांधींची मोठी घोषणा, मजुरांच्या रेल्वे तिकिटाचे पैसे…

नवी दिल्ली : वृत्तसेवाकोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर याचा सर्वात जास्त फटका हा मजूर आणि कामगारांना बसला आहे. त्यामुळे या मजुरांनी पैसे आणि जाण्याचे साधन नसल्याने पायीच आपल्या घराकडे कुच केली आहे. ही सर्व घडामोड…
Read More...

काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह 5 जवान शहीद, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था :काश्मीरमध्ये लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक होऊन यामध्ये लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह पाच जवान शहीद झाले. या वेळी दोन दहशतवाद्यांना मारण्यात लष्कराला यश आले.ही घटना कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये घडली…
Read More...

मजुरांना घेऊन दोन ट्रेन रवाना, टाळ्यांच्या गजरात निरोप

नाशिक : सहकारनामा ऑनलाईनशनिवार दि. ०२ मे रोजी उत्तर प्रदेशच्या ८४५ नागरिकांना विशेष रेल्वेने यूपीमधील लखनौ येथे पाठवण्यात आलं. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर विशेष १६ डबे असणाऱ्या गाडीने हे सर्व नागरिक सोशल डिस्टन्स पाळत आपल्या…
Read More...

17 मे पर्यंत लॉकडाउन वाढले!

वृत्तसंस्था - सध्या कोरोना विषानुने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. गेल्या महिन्यात संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार होती मात्र कोरोनाचा विळखा पाहता आता पुन्हा केंद्र…
Read More...

अगोदर महाराष्ट्र सांभाळा, आमची चिंता करू नका : योगी आदित्यनाथांचा राऊतांवर निशाणा

वृत्तसंस्था : सहकारनामा ऑनलाईनयूपीच्या अनुपशहर भागातील पगोना गावामध्ये दोन साधूंच्या झालेल्या हत्येनंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि खासदार संजय राऊतांनी या घटनेचा निषेध…
Read More...

यूपीत दोन साधूंची हत्या, या हत्याकांडाचे पालघरसारखे राजकारण नको, संजय राऊत यांनी फटकारले

मुंबई : सहकारनामा ऑनलाईनउत्तर प्रदेशमध्ये असलेल्या अनुपशहरच्या पगोना गावामध्ये झोपेत असलेल्या दोन साधूंची हत्या झाल्याने मोठी खळबळ माजली आहे. पगोना गावात असणाऱ्या मंदिरामध्ये हे दोन मृतदेह आढळल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाली…
Read More...

तर राज्य आर्थिक संकटात येईल : शरद पवार यांचे पंतप्रधान, अर्थमंत्र्यांना पत्र

मुंबई : सहकारनामा ऑनलाईनसंपूर्ण जगामध्ये करोनाविषाणूने थैमान घातले आहे. याचा भटका भारतालाही बसला असून यात महाराष्ट्राही वेठीस धरला गेला आहे.लॉकडाउनमुळे राज्यातील उद्योग, धंदे ठप्प झाले असल्याने उत्पन्नाचे स्त्रोत बंद झाले असल्याने…
Read More...