पुणे : रावणगाव (ता.दौंड) येथील युवा तरूण नेतृत्व वैभव पोपटराव आटोळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र त्यांना जिल्हा अध्यक्ष तानाजीराव थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.
फेरनिवड झाल्यानंतर वैभव आटोळे यांनी बोलताना, मागील काळात ज्या पद्धतीने पक्षाची ध्येयधोरणे व योजना सर्व घटकांपर्यंत पोहचवल्या, तरूणांचे मजबूत संघटन केले आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. तसेच काम यापुढेही पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे व आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल आणि पक्ष वाढीसाठी तसेच समाजहितासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी यावेळी सांगितले.
वैभव आटोळे यांची फेरनिवड झाल्यानंतर परिसरातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक
फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…