मुंबई : ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने नवीन निर्देश जारी केले आहेत. लग्न समारंभासह इतर कार्यक्रमांसाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० जणांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्यात आली आहे.
राज्यात ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून मुंबईमध्ये रुग्ण सापडण्याचा दर सर्वात जास्त आहे. त्यामुळे आता राज्यसरकार ने वरील प्रमाणे नवीन नियमावली जाहीर केली आहे.
राज्यात काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. त्यामुळे आता निर्बंध कडक करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. मागील आठवड्यामध्ये याबाबत केंद्रसरकारनेही मार्गदर्शक सूची राज्यसरकारला पाठवली होती.
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक