मुंबई : सरकार जाण्याची चाहूल बहुधा नवाब मलिकांना लागलेली दिसतेय त्यामुळे बेरोजगार होण्या भीती वाटल्याने त्यांनी वकिली सुरू केलेली दिसतेय आणि त्यातून त्यांना पहिलं काम हे शाहरुख खान च्या मुलाचं दिसतंय अशी कडवट टीका भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिकांवर केली आहे.
राज्यात सध्या भाजप हे ncb च्या माध्यमातून बनावट कारवाया करून लोकांना त्रास देत आहे, त्यांनी सध्या वानखेडे सारखे लोक हाताशी धरून त्यांच्याकडून हे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता त्याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता त्यांनी वरील वक्तव्य केले आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा गेले दोन आठवडे न्यायालयीन कोठडीत असून त्यावर ncb ने विविध पुरावे न्यायालयात सादर करत त्याच्या जामिनावर हरकत घेतली होती. न्यायालयाने वकिलांचा युक्तिवाद ऐकून आर्यन खान आणि इतर दोघांचा जामिन फेटाळला आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल