दौंड : ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करताना अनेकांना सर्व्हर डाउन चा फटका बसला होता त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अडीच तास वेळ वाढवून देण्यात आली होती.
मात्र ही वेळ सर्वच बाबतीत वाढवून देण्यात आली नसून ती फक्त उमेदवारी अर्ज दाखल करण्यात पुरती वाढवून देण्यात आली होती. त्यामुळे उद्या 25 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ ही दुपारी 3 वाजेपर्यंतच असणार आहे. त्यामुळे कुणी जर तुम्हाला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ वाढवून देण्यात आल्याचे सांगत असेल तर हे खोटे आहे.
याबाबत दौंड चे तहसीलदार अरुणकुमार शेलार यांनी सहकारनामा शी बोलताना, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी 3:00 वाजेपर्यंत असल्याचे सांगितले आहे.
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल
तुतारी चिन्ह घ्या किंवा अपक्ष उभे रहा पण निवडणूक लढवा
दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक
विधानसभेची उमेदवारी निष्ठावंतांनाच मिळावी
पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक
फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…