मुंबई : सहकारनामा
मुंबईमध्ये अंबानींच्या घरासमोर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ जीप आढळली होती. हि कार मनसुख हिरेन यांची असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणानंतर दि. 4 मार्चपासून मनसुख हिरेन हे अचानक बेपत्ता झाले होते. मात्र आज दुपारी त्यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीमध्ये आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याची शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली असून याबाबत त्यांनी राज्य सरकारच्या ढिलाईबद्दल हल्ला चढवला आहे.
याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांनी याबाबत माहिती देताना मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले आहे.
याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या प्रकरणावरून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. सध्या मुंबई पोलीस आयुक्त हे विधानभवनात धाकल झाल्याची माहिती मिळत असून याबाबत थोड्याच वेळात सविस्तर माहिती देतील असे सांगितले जात आहे.
पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात
दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात
आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश
दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न
तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती
दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही