मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
काही दिवसांपासून राज्यात मोठी राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. यातच आज भाजप ने आपले सर्व १०५ आमदार मुंबईत बोलावले आहेत त्यामुळे आज सायंकाळी ४ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यात सध्या राजकीय वारे तप्त होत चालले असून राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने यामध्ये आता जास्तच सस्पेन्स निर्माण होत चालला आहे. येणाऱ्या एक दोन दिवसात राज्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय पक्षांच्या गोटातून पुढे येत आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत नेमके काय ते नक्कीच पुढे येईल असेही राजकीय जाणकार आपले मत व्यक्त करत आहेत.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल