पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुणे शहरामध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात घडली असून एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोन चिमुकल्यांना गळफास दिल्यानंतर आई-वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिस व्यक्त करत आहेत.
अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती
निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा
पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात
दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात
आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश