वृत्तसंस्था –
सध्या कोरोना विषानुने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. गेल्या महिन्यात संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता आणि लॉकडाऊनची मुदत 3 मे रोजी संपणार होती मात्र कोरोनाचा विळखा पाहता आता पुन्हा केंद्र सरकारने लॉकडाऊनची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे या लॉकडाउन चा त्रास जरी होत असला तरी याशिवाय मात्र कोणताच पर्यायही उरलेला नाही. प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मंत्रीमंडळातील निवडक मंत्र्यांशी 3 मे नंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखत अजून 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनेही 17 मे पर्यंत लॉकडाऊन चालु राहील अशी माहिती दिली आहे.
पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अॅड.फिरोज शेख यांची निवड
खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…
दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्याचे अनोखे दर्शन
आरं बाबा राजकारनाचं काय घेऊन बसला, त्या महामारीत ‘ते’ आमदार नसतं तर आज आम्ही जिवंत…
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल